Tulsi Vivah: तुळशी विवाह पूजेचे महत्व, 'हे' केले तरच मिळते....

 


माय नगर वेब टीम

अहमदनगर : कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवउठनी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी योगनिद्रातून जागे होतात आणि गवान शिवाकडून पदभार स्वीकारतात. या दिवशी उपासना आणि उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. तुळशी विवाह दरवर्षी कार्तिक शुक्ल एकादशीला केला जातो. पंचांगानुसार यंदा तुळशी विवाह आज 5 नोव्हेंबरला होत आहे. या दिवशी तुळशीचा विवाह भगवान विष्णूचे आराध्य दैवत शालिग्रामशी होतो.  

शास्त्रानुसार या एकादशीचे खूप महत्त्व आहे. भगवान विष्णूसोबतच या दिवशी तुळशीमातेची पूजा करण्याचाही नियम आहे. ज्योतिष शास्त्रानुसार तुळसी विवाहादरम्यान पूजेच्या काही गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. तरच पूजेचे पूर्ण फळ मिळते. तसेच तुळशी विवाह आणि पूजेनंतर तुळशी मातेची आरती आणि मंत्रोच्चार केल्यावरच पूजा पूर्ण मानली जाते. तुळशी पूजेचे साहित्य आणि आरती-मंत्र जाणून घ्या जाणून. 


तुळशी विवाहात या गोष्टींचा करा समावेश 

तुळशी विवाहाच्यावेळी पूजेमध्ये काही गोष्टींचा समावेश केल्यासच माता लक्ष्मी प्रसन्न होते. आणि भक्तांवर आशीर्वादाचा वर्षाव करते. फळे, फुले, उदबत्ती, दिवे, भोग, हळद, कुमकुम, तीळ, हळदीची गाठ, बताशा, दिवा, तुळस, विष्णूजींचे चित्र, शाळीग्राम, गणेशजींची मूर्ती, कोणताही सुंदर रुमाल, श्रृंगाराच्या वस्तू, कापूर, तूप, लापशी. मंडप तयार करण्यासाठी ऊस, हरभरा भाजी, पाणपोई, हवन साहित्य,  लाल चुनरी, वधू-वरांना द्यावयाच्या आवश्यक वस्तू इ. 


तुळशी विवाहात तुळशी मातेची आरती करा

तुळसी मातेची आरती

जय जय तुलसी माता

सब जग की सुख दाता, वर दाता

जय जय तुलसी माता ।।


सब योगों के ऊपर, सब रोगों के ऊपर

रुज से रक्षा करके भव त्राता

जय जय तुलसी माता।।


बटु पुत्री हे श्यामा, सुर बल्ली हे ग्राम्या

विष्णु प्रिये जो तुमको सेवे, सो नर तर जाता

जय जय तुलसी माता ।।


हरि के शीश विराजत, त्रिभुवन से हो वन्दित

पतित जनो की तारिणी विख्याता

जय जय तुलसी माता ।।


लेकर जन्म विजन में, आई दिव्य भवन में

मानवलोक तुम्ही से सुख संपति पाता

जय जय तुलसी माता ।।


हरि को तुम अति प्यारी, श्यामवरण तुम्हारी

प्रेम अजब हैं उनका तुमसे कैसा नाता

जय जय तुलसी माता ।।

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post