नवी दिल्ली – मंदीचं संकट सर्वच क्षेत्रांवर घोंगावत असताना मारुती सुझुकीतील ३ हजार कंत्राटी कामगारांवर बेकारीची कुर्हाड कोसळली आहे. कंपनीतील ३ हजार कंत्राटी कामगारांचे कंत्राट वाढवण्रात रेणार नाही, असे कंपनीचे अध्रक्ष आर. सी भार्गव रांनी स्पष्ट केले. गेल्रा काही महिन्रांपासून वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. ही बाब लक्षात घेऊन आम्हाला हा कटू निर्णर घ्रावा लागत आहे, असे भार्गवरांनी पुढे नमूद केले.
कंपनीच्रा भागधारकांच्रा वार्षिक सर्वसाधारण सभेत भार्गव रांनी वाहन निर्मिती क्षेत्राची सद्यस्थिती सर्वांपुढे ठेवत रा स्थितीशी सामना करण्रासाठी कंपनी कोणती पावले उचलत आहे, ते सांगितले. सुरक्षा निरमावलीची पूर्तता आणि वाढलेला कर रांचा अंतर्भाव कारच्रा किंमतीत करण्रात आला आहे. त्रामुळे कारच्रा किंमती ग्राहकांच्रा आवाक्राबाहेर जात आहेत. त्राचाच परिणाम म्हणून कारची मागणी घटत चालली आहे, असेही भार्गव पुढे म्हणाले. रा समस्रेतून मार्ग काढण्रासाठीच काही पावले उचलली जात आहेत. कंत्राटी कामगारांचे कंत्राट न वाढवण्राचा निर्णर हा त्राचाच एक भाग आहे, असेही भार्गव रांनी स्पष्ट केले.
सीएनजी वाहनांची निर्मिती ५० टक्क्र्ांनी वाढवण्राचा निर्णर कंपनीने घेतला आहे. सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. ते पाहता रेत्रा काळात त्रादिशेने पावले उचलण्राचाही आमचा मानस असल्राचे भार्गव रांनी सांगितले.
वाहनांच्रा मागणीत घट –
गेल्रा नऊ महिन्रांपासून वाहनांच्रा मागणीत सातत्राने घट होत आहे. वाहन निर्मिती उद्यागोतील अनेक कंपन्रा कामगार कपात करत आहेत किंवा त्रांनी वाहन निर्मिती तात्पुरती थांबवली आहे. वाहनांच्रा किंमती स्थिर ठेवण्रासाठी ही पावले उचलली जात असल्याचे समजते.
Post a Comment