माय नगर वेब टीम
अहमदनगर - युनिव्हर्सल फाउंडेशनने अनेक कलाकारांना हक्काचे रंगमंच दिले. अनेक प्रतिभावंत कलावंत नगरच्या मातीतून घडत आहे. कलाकारांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी टॅलेंट ऑफ अमदनगर नगरकरांसाठी एक पर्वणी असल्याची भावना सिनेअभिनेत्री नियती घोडके यांनी व्यक्त केली.
भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र संलग्न युनिव्हर्सल फाऊंडेशन व राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ आयोजित टॅलेंट ऑफ अहमदनगरच्या उद्घाटनप्रसंगी सिनेअभिनेत्री घोडके बोलत होती. सावेडी येथील बंधन लॉन्सवर झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.भानुदास होले, अॅड. शिवाजी डमाळे, अॅड. महेश शिंदे, डॉ. अमोल बागुल, मायाताई जाधव, जयश्री शिंदे, माजी नगरसेवक अॅड. धनंजय जाधव, पोपट बनकर, प्रकल्प अधिकारी संध्याताई देशमुख, महिला बालकल्याण अधिकारी विजयमाला माने, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सागर अलचेट्टी, आदिती उंडे आदींसह कलाकार, विद्यार्थी, युवक-युवतींसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशोक सोनवणे म्हणाले की, अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव तर मिळतोच, त्यांचा सर्वांगिन विकास देखील साधला जातो. जीवनात आनंदी राहण्यासाठी एकतरी कला जोपासली पाहिजे. नृत्य, गीत गायन, अभिनयात देखील करिअरच्या चांगल्या संधी निर्माण झाल्या असून, यासाठी सराव व परिश्रम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसभर चाललेल्या गीत गायन, नृत्य, मॉडेलिंग, अभिनय स्पर्धेला भर पावसातही उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धांचे परिक्षण अनंत द्रविड, अरजितसिंग वधवा, महेश वाघमारे, दिनेश फिरके, फरीद सय्यद, अफरोज सय्यद, भक्ती मते यांनी केले.
दुसर्या सत्रात टॅलेंट ऑफ अहमदनगर अॅवॉर्डने शरद वाघमारे, विनायक नेवसे, अशोक भालके, शोभा निसळ, संस्कृती देशमुख, राजेश वैद्य, कासार, गोरक्षनाथ तुपे, सुनील पावले, विजयमला माने, गणेश शिंदे, संगीता भापसे, विक्रम घुले, नानासाहेब घोरपडे, प्रशांत कदम, सुनील मतकर, सिकंदर शेख, प्राचार्या वंदना शिंदे, ज्योत्स्ना शिंदे, फियोना गायकवाड, शितल फुलपगार, सरोज घोडके, महिमा सिंध, साक्षी नायर, सुहास सोनवणे, अरविंद सघभोर आदि 25 व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात हार-तुरे व फेटे यांना फाटा देत मान्यवर तसेच जिल्हाभरातील संस्था प्रतिनिधींना समाज सुधारकांची पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. शहरात पाऊस पडत असतानाही हौशी पालक शिक्षक मुलांना घेऊन टॅलेंट ऑफ अहमदनगर स्पर्धेसाठी लॉन मध्ये येत होते. तसेच याप्रसंगी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शंभर तास काम करणारे दिनेश शिंदे, दिपांशू चौधरी, अविष्कार वाडेकर, जय शिंदे, आवेज शेख, ओंकार वाघ यांना प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऋषिकेश नेहवाल, गिरीराज जाधव, प्रदीप वाळके, सुलगणा दलपती, अनुराग झिरमिटे, वैभव धनगर, प्रणिल गाडेकर, अंजली झिरमिटे, अशोक कासार, रजनी ताठे, शिवाजी नवले, स्वाती बनकर, दर्शन बनकर, रोहित गोसावी आदींनी परिश्रम घेतले.
भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र संलग्न युनिव्हर्सल फाऊंडेशन व राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ आयोजित टॅलेंट ऑफ अहमदनगरच्या उद्घाटनप्रसंगी सिनेअभिनेत्री घोडके बोलत होती. सावेडी येथील बंधन लॉन्सवर झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.भानुदास होले, अॅड. शिवाजी डमाळे, अॅड. महेश शिंदे, डॉ. अमोल बागुल, मायाताई जाधव, जयश्री शिंदे, माजी नगरसेवक अॅड. धनंजय जाधव, पोपट बनकर, प्रकल्प अधिकारी संध्याताई देशमुख, महिला बालकल्याण अधिकारी विजयमाला माने, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सागर अलचेट्टी, आदिती उंडे आदींसह कलाकार, विद्यार्थी, युवक-युवतींसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अशोक सोनवणे म्हणाले की, अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव तर मिळतोच, त्यांचा सर्वांगिन विकास देखील साधला जातो. जीवनात आनंदी राहण्यासाठी एकतरी कला जोपासली पाहिजे. नृत्य, गीत गायन, अभिनयात देखील करिअरच्या चांगल्या संधी निर्माण झाल्या असून, यासाठी सराव व परिश्रम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसभर चाललेल्या गीत गायन, नृत्य, मॉडेलिंग, अभिनय स्पर्धेला भर पावसातही उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धांचे परिक्षण अनंत द्रविड, अरजितसिंग वधवा, महेश वाघमारे, दिनेश फिरके, फरीद सय्यद, अफरोज सय्यद, भक्ती मते यांनी केले.
दुसर्या सत्रात टॅलेंट ऑफ अहमदनगर अॅवॉर्डने शरद वाघमारे, विनायक नेवसे, अशोक भालके, शोभा निसळ, संस्कृती देशमुख, राजेश वैद्य, कासार, गोरक्षनाथ तुपे, सुनील पावले, विजयमला माने, गणेश शिंदे, संगीता भापसे, विक्रम घुले, नानासाहेब घोरपडे, प्रशांत कदम, सुनील मतकर, सिकंदर शेख, प्राचार्या वंदना शिंदे, ज्योत्स्ना शिंदे, फियोना गायकवाड, शितल फुलपगार, सरोज घोडके, महिमा सिंध, साक्षी नायर, सुहास सोनवणे, अरविंद सघभोर आदि 25 व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात हार-तुरे व फेटे यांना फाटा देत मान्यवर तसेच जिल्हाभरातील संस्था प्रतिनिधींना समाज सुधारकांची पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. शहरात पाऊस पडत असतानाही हौशी पालक शिक्षक मुलांना घेऊन टॅलेंट ऑफ अहमदनगर स्पर्धेसाठी लॉन मध्ये येत होते. तसेच याप्रसंगी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शंभर तास काम करणारे दिनेश शिंदे, दिपांशू चौधरी, अविष्कार वाडेकर, जय शिंदे, आवेज शेख, ओंकार वाघ यांना प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऋषिकेश नेहवाल, गिरीराज जाधव, प्रदीप वाळके, सुलगणा दलपती, अनुराग झिरमिटे, वैभव धनगर, प्रणिल गाडेकर, अंजली झिरमिटे, अशोक कासार, रजनी ताठे, शिवाजी नवले, स्वाती बनकर, दर्शन बनकर, रोहित गोसावी आदींनी परिश्रम घेतले.
Post a Comment