माय नगर वेब टीम
मुंबई - निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस सरकारने मोठी घोषणा केली आहे. उद्योजकांचे 2024 पर्यंतचे वीज बिल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, अशी माहिती उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
राज्य सरकारवर या वीजबील माफीनंतर 600 कोटींचा भार पडणार आहे, अशीही माहिती बावनकुळेंनी दिली आहे.
सध्या विजेची कमतरता नाही आणि विजकपातही नाही, असंही चंद्रशेखर बावळकुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने ही घोषणा केल्याचं बोललं जात आहे
राज्य सरकारवर या वीजबील माफीनंतर 600 कोटींचा भार पडणार आहे, अशीही माहिती बावनकुळेंनी दिली आहे.
सध्या विजेची कमतरता नाही आणि विजकपातही नाही, असंही चंद्रशेखर बावळकुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने ही घोषणा केल्याचं बोललं जात आहे
Post a Comment